खरीप 2024 पीक उत्पादनासंदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची हितधारकांशी सल्लामसलत

खरीप 2024 पीक उत्पादनासंदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची हितधारकांशी सल्लामसलत

हितधारकांशी सल्लामसलत करण्याचा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबवलेला उपक्रम सुरू ठेवत, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) सल्लागार (AS & DA) जी. रुचिका गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली येथील…
सातबारा उताऱ्यातील ११ नवे बदल: शेतकऱ्यांसाठी अधिक सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया

सातबारा उताऱ्यातील ११ नवे बदल: शेतकऱ्यांसाठी अधिक सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया

सातबारा उताऱ्यात महसूल विभागाने अलीकडे केलेल्या ११ महत्त्वपूर्ण बदलांमुळे जमीन मालकीच्या नोंदी अधिक सोप्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी समजण्यासारख्या झाल्या आहेत. या सुधारणा शेती आणि बिगरशेती दोन्ही क्षेत्रांसाठी लागू असून, उताऱ्याची…
विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान…
राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत – कृषिमंत्री धनंजय मुंडे

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत – कृषिमंत्री धनंजय मुंडे

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ…
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य…